Posts

काळाराम मंदिर सत्याग्रह आणि बाबासाहेबांचे नाशिक सोबतचे नाते

Image
काळाराम मंदिराचा सत्याग्रह ही एक क्रांतिकारक घटना होती. हि एक मानव मुक्तीची लढाई होती. हि लढाई होती अस्मितेची हि लढाई होती. स्वाभिमानाची मानची हक्क मिळविण्यासाठी अस्पृश्य समाज 2 मार्च 1930 रेाजी स्वाभिमानाने ताठ मानेने  अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी दंड थोपटुन धर्मसंकटात उभा राहिला.      नाशिकच्या या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्राहाने ज्वलंत इतिहासाचे पान उघडले गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर दादासाहेब गायकवाड , रावबा ठेगे, अमृतरावजी रणखांबे, तुळशीराम संभाजी काळे, शिवराम पाला मारु, र्पांडुरंग जीबाजी सबनीस, गणपत सज्जन कानडे, सावळेराम बापुजी दाणी, संभाजी रेाकडे, भवानराव उमाजी बागुल, रंगनाथ शकर भालेराव, लिंबाजी भिवाजी भालेराव , नाना रावबा चंद्रमोरे, महन्त ठाकुरदास बर्वे इत्यादी कार्यकर्त्याशी केशव नारायण देव यांच्या अध्यक्षतेखाली विहीतगाव देवलाली येथे प्रथम 29 -12-1929 रोजी विहीतगावच्या चावडीत झालेल्या बैठकीमध्ये मंदिर प्रवेशाची घोषणा केली.        न्यायालयीन कामानिमित्त डॉ. आंबेडकर 1926 मध्ये नाशिकला आले होते. मुक्कामासाठी ते शाहु बोर्डिग...

३८८ वी जयंती सस्नेह निमंत्रण - राजे छत्रपती शिवाजी सार्वजनिक जयंती उत्सव समिती- 2018, मनमाड

सस्नेह निमंत्रण दिनांक १९ फेब्रुवारी २०१८ रोजी बहुजनांचे राजे कुळवाडी भुषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त चित्ररथाचे मिरवणूक आयोजन. चित्ररथाची सुरुवात  सिद्धार्थ हाउसिंग सोसायटी बुद्ध विहार ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा वेळ सकाळी ११:०० वाजता, मनमाड कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची बहुजनांच्या तारखेनुसार शिवजयंती साजरी करण्याचे अयोजिले आहे. त्यानिमिताने शहरात चित्ररथ मिरवणुकीचे नियोजन करण्यात आलेले आहे. यानिमित्ताने शहरातील सर्वच स्तरातील बहुजन बांधव मोठ्या संख्येने सहभागी होत आहे. खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रथम जयंती महात्मा जोतिबा फुले व सारे बहुजन मिळून पुण्यात प्रथम साजरी केली होती. त्याचप्रमाणे मनमाड शहरामध्ये प्रथमच बहुजनांच्या वतीने ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. म्हणून आपल्याला राजाला मानवंदना देण्यासाठी मोठया संख्येने सहभागी होऊन जयंतीची व मिरवणुकीची शोभा वाढवावी ही नम्र विनंती. -प्रमुख पाहुणे- फुले, शाहू, आंबेडकर मुस्लीम विचार मंच, प्रहार अपंग संघटना, भारत मुक्ती मोर्चा, शिवसेना, ...

काय होते या मनुस्मृती मध्ये जाणून घेऊ या संविधान आणि फरकातून

१) *मनुस्मृती:-*   [1.31, 429, 499] ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार *ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य व शुद्र,* हे जन्मत: `असमान` आहेत. कारण, ब्राम्हणोस्य मुखमासीद बाहू राजन्य कृत्य:। उरु तदस्य यह वैश्य: पदभ्यां शुद्रो अजायत॥ *अर्थ* :- ब्राम्हणांचा जन्म ब्रम्हाच्या मुखातून झाला आहे, क्षत्रियांचा जन्म बाहुतून, वैश्यांचा जन्म मांडीतून आणि शुद्रांचा जन्म ब्रम्हाच्या पायातून झाला आहे. *👉🏾📓संविधान:-* [कलम 14.] परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानानुसार सर्व नागरिक `समान` आहेत. त्यांचा धर्म,वंश, जात, लिंग, किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे. राज्य, कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे संरक्षण नाकारणार नाही. *२) 👉🏾👹मनुस्मृती:-*[99, 98, 1.91] ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार चार वर्णातील लोकांना सरकारी नोकरी मिळविण्याचा समान अधिकार नाही. शुद्र व्यक्ती न्यायधिश बनू शकत नाही व ब्राम्हणांशिवायशिक्षकीपेशा कोणीही करु शकत नाही. *👉🏾📓संविधान:-* [कलम 16] परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानानुसार सर्व नाग...

डाँ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ २४ वा नामविस्तार दिनानिमित्त शहिदांना अभिवादन महारँली मनमाड...

Image
बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिनानिमित्त या लड्यासाठी ज्यानी आत्मदहण केले,तसेच ईतर भिम अनुयायांना लडाईत शहिद झालेल्यांना मनमाड येथे अभिवादना साठी भव्य रँलीचे आयोजण करण्यात आले. त्या सर्व भागातील भिम अनुयायी तसेच महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. कार्यक्रमाची सुरवात सिध्दार्थ हाउसिंग सोसायटी बुध्द विहार येथुण त्रिशरण पंचशिल ग्रहण करुण करण्यात आली.  रँली मध्ये अग्रस्थाणी धम्मगुरु भंतेजी, नंतर महिला व लहाण मुले, नंतर पुरुष वर्ग अशी मांडणी करण्यात आली. रँली सिध्दार्थ हाउसिंग सोसायटी पासुण पाकीजा काँर्णर , गांधी चौक, शिवाजी चौक, महात्मा फुलै चौक, गायकवाड चौक, रेल्वे स्टेशन, बाबासाहेब आंबेडकर पुतळा या मार्ग ऐकतमता चौकात अभिवादण करुण तसेच पंचशिल ग्रहण करुण कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. Kindly share it and add your valuable comment below comment box Thanks, Statue of Equality Collection of Bhimrao Ramji Ambedkar (14 April 1891 – 6 December 1956).

बाबासाहेब

(1.) बाबासाहेब यांनी बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथाची प्रस्थावना लिहिली आणि त्याच रात्री बाबासाहेबांचा संशयास्पद दिल्ही मध्ये मृत्यू झाला हि बातमी रात्री रेडिओ वरून साऱ्या भारतात पसरली सारा समाज रडू लागला जनता धाय मोकलून रडतy होती बाबासाहेबांना त्यांचा अंत्य विधी हा मुंबईत होणार होता आणि बाबासाहेबांचे प्रेत हे दिल्लीत पडून आहे एक तास झाला दोन तास झाले तीन तास झाले चार तास झाले बाबासाहेबांचे प्रेत तशेच पडून आहे एवढा उशिर का झाला त्यांच्या प्रेताला आणायला तर नंतर समजल कि बाबासाहेबांचे प्रेत ज्या विमानाने मुंबईत नेणार आहेत त्या विमानांच भाड कोण भरणार याच्यावरून वाद चालू होता सकाळी चार वाजता हा वाद संपला आणि मग बाबासाहेबांचे प्रेत निघाले दिल्ली वरून सकाळी बाबासाहेबांचे पार्थिव सांताक्रूझ विमानतळावर आणले आणि त्या लोकांना आश्चर्याचा धक्का बसला तो असा कि सांताक्रूझ विमानतळ लोकांच्या गर्दीने भरले होते जनता रस्त्याच्या दुतर्फा उभी राहून रडत होती काय होते नात त्यांच्याशी बाबासाहेब हे काही रक्ताचे नाते नव्हते बाबासाहेबांचे प्रेत राजगृहात आणले गेले करोडोंचा जनसा...

बाबा साहब डॉ.भीमराव रामजी अम्बेडकर (एक संक्षिप्त परिचय)

1. भारत के सबसे पढे व्यक्ति 2. सबसे ज्यादा किताब लिखने वाले 3. सबसे तेज स्पीड से ज्यादा टाईप करने वाले 4. सबसे ज्यादा शब्द टाईप करने वाले 5. सबसे ज्यादा आंदोलन करें 6. महिला अधिकार के लिए संसद में इस्तीफा देने वाले 7. दलित, पिछडो के हको को दिलाने वाले 8. हिन्दू धर्म के ग्रन्थ मनुस्मर्ति को चोराहे पर जलाने वाले 9. जातिवाद को समाप्त करने के लिए पंडतानि से sadi करने वाले 10. गरीब मज़लूमो के हको के लिए 4 बच्चे कुर्बान करने वाले 11. 2 लाख किताबो को पढ़कर याद रखने वाले 12. भारत का सविधान लिखा 13. पूना पैक्ट लिखा 14. मूक नायक पत्रिका निकाली 15. बहिस्किरत समाचार पत्र निकाला 16. सबसे तेज लिखने वाले 17. दोनों हाथो से लिखने वाले 18. ग़ांधी जी को जीवन दान देने वाले 19. सबसे काबिल बैरिस्टर 20. मुम्बई के सेठ के बेटे को फर्जी मुक़दमे से बरी कराने वाले 21. योग करने वाले 22. सबसे ईमानदार 23. 18 से 20 घंटे पढ़ने वाले 24. सरदार पटेल को obc का मतलब समझने वाले 25. स्कूल के बहार बैठकर और अपमान सहकर उच्च शिक्षा पाने वाले 25. हम सबकी भलाई के लिए पत्नी रमाबाई को खोने वाले ......... ...

15 अगस्त 1947 को भारत देश आजाद हुआ।

15 अगस्त 1947 को भारत देश आजाद हुआ। 26 नवम्बर 1949 को संविधान को अंगिकार किया गया । 26 जनवरी 1950 को भारत का संविधान अमल में आया। भारतीय संविधान के कारण बुद्ध तथा सम्राट अशोक के देश का नये रूप में संविधान के निर्माता बाबासाहेब डॉ अम्बेडकर जी ने दुनिया के सामने पेश किया। बाबासाहेब ने भारतीय संविधान के माध्यम से भारत देश काे दुनिया के सामने पुर्न स्थापित किया। भारत को बुद्ध का देश के नाम से जाना जा रहा है। बुद्ध धम्म का प्रतिक - आकाशी निला रंग धम्म का प्रतिक -कमल का फूल (राष्ट्रीय फूल ) बोधि वृक्ष - पिपल के वृक्ष को राष्ट्रीय वृक्ष की मान्यता दी गई। बुद्ध धम्म के धम्म चक्र को राष्ट्रीय चिन्ह की मान्यता दी गई और राष्ट्रीय झंडे पर धम्म चक्र अंकित किया गया। सम्राट अशोक की राजधानी चार सिंह वाली मुद्रा के प्रतिक भारत देश की राजमुद्रा घोषित की गई। समता, स्वातंत्र्य, न्याय व विश्व बंधुत्व ये बुद्ध धम्म के मार्ग को भारतीय संविधान ने स्वीकृति दी। सम्राट अशोक के सत्यमेव जयते को भारतीय शासन व्यवस्था मे ब्रीद वाक्य कि स्वीकृति दी। भारत को पहचान बौद्ध सस्कृति के कारण मिली। ...