Posts

Showing posts from January, 2018

डाँ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ २४ वा नामविस्तार दिनानिमित्त शहिदांना अभिवादन महारँली मनमाड...

Image
बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिनानिमित्त या लड्यासाठी ज्यानी आत्मदहण केले,तसेच ईतर भिम अनुयायांना लडाईत शहिद झालेल्यांना मनमाड येथे अभिवादना साठी भव्य रँलीचे आयोजण करण्यात आले. त्या सर्व भागातील भिम अनुयायी तसेच महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. कार्यक्रमाची सुरवात सिध्दार्थ हाउसिंग सोसायटी बुध्द विहार येथुण त्रिशरण पंचशिल ग्रहण करुण करण्यात आली.  रँली मध्ये अग्रस्थाणी धम्मगुरु भंतेजी, नंतर महिला व लहाण मुले, नंतर पुरुष वर्ग अशी मांडणी करण्यात आली. रँली सिध्दार्थ हाउसिंग सोसायटी पासुण पाकीजा काँर्णर , गांधी चौक, शिवाजी चौक, महात्मा फुलै चौक, गायकवाड चौक, रेल्वे स्टेशन, बाबासाहेब आंबेडकर पुतळा या मार्ग ऐकतमता चौकात अभिवादण करुण तसेच पंचशिल ग्रहण करुण कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. Kindly share it and add your valuable comment below comment box Thanks, Statue of Equality Collection of Bhimrao Ramji Ambedkar (14 April 1891 – 6 December 1956).

बाबासाहेब

(1.) बाबासाहेब यांनी बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथाची प्रस्थावना लिहिली आणि त्याच रात्री बाबासाहेबांचा संशयास्पद दिल्ही मध्ये मृत्यू झाला हि बातमी रात्री रेडिओ वरून साऱ्या भारतात पसरली सारा समाज रडू लागला जनता धाय मोकलून रडतy होती बाबासाहेबांना त्यांचा अंत्य विधी हा मुंबईत होणार होता आणि बाबासाहेबांचे प्रेत हे दिल्लीत पडून आहे एक तास झाला दोन तास झाले तीन तास झाले चार तास झाले बाबासाहेबांचे प्रेत तशेच पडून आहे एवढा उशिर का झाला त्यांच्या प्रेताला आणायला तर नंतर समजल कि बाबासाहेबांचे प्रेत ज्या विमानाने मुंबईत नेणार आहेत त्या विमानांच भाड कोण भरणार याच्यावरून वाद चालू होता सकाळी चार वाजता हा वाद संपला आणि मग बाबासाहेबांचे प्रेत निघाले दिल्ली वरून सकाळी बाबासाहेबांचे पार्थिव सांताक्रूझ विमानतळावर आणले आणि त्या लोकांना आश्चर्याचा धक्का बसला तो असा कि सांताक्रूझ विमानतळ लोकांच्या गर्दीने भरले होते जनता रस्त्याच्या दुतर्फा उभी राहून रडत होती काय होते नात त्यांच्याशी बाबासाहेब हे काही रक्ताचे नाते नव्हते बाबासाहेबांचे प्रेत राजगृहात आणले गेले करोडोंचा जनसा...

बाबा साहब डॉ.भीमराव रामजी अम्बेडकर (एक संक्षिप्त परिचय)

1. भारत के सबसे पढे व्यक्ति 2. सबसे ज्यादा किताब लिखने वाले 3. सबसे तेज स्पीड से ज्यादा टाईप करने वाले 4. सबसे ज्यादा शब्द टाईप करने वाले 5. सबसे ज्यादा आंदोलन करें 6. महिला अधिकार के लिए संसद में इस्तीफा देने वाले 7. दलित, पिछडो के हको को दिलाने वाले 8. हिन्दू धर्म के ग्रन्थ मनुस्मर्ति को चोराहे पर जलाने वाले 9. जातिवाद को समाप्त करने के लिए पंडतानि से sadi करने वाले 10. गरीब मज़लूमो के हको के लिए 4 बच्चे कुर्बान करने वाले 11. 2 लाख किताबो को पढ़कर याद रखने वाले 12. भारत का सविधान लिखा 13. पूना पैक्ट लिखा 14. मूक नायक पत्रिका निकाली 15. बहिस्किरत समाचार पत्र निकाला 16. सबसे तेज लिखने वाले 17. दोनों हाथो से लिखने वाले 18. ग़ांधी जी को जीवन दान देने वाले 19. सबसे काबिल बैरिस्टर 20. मुम्बई के सेठ के बेटे को फर्जी मुक़दमे से बरी कराने वाले 21. योग करने वाले 22. सबसे ईमानदार 23. 18 से 20 घंटे पढ़ने वाले 24. सरदार पटेल को obc का मतलब समझने वाले 25. स्कूल के बहार बैठकर और अपमान सहकर उच्च शिक्षा पाने वाले 25. हम सबकी भलाई के लिए पत्नी रमाबाई को खोने वाले ......... ...

15 अगस्त 1947 को भारत देश आजाद हुआ।

15 अगस्त 1947 को भारत देश आजाद हुआ। 26 नवम्बर 1949 को संविधान को अंगिकार किया गया । 26 जनवरी 1950 को भारत का संविधान अमल में आया। भारतीय संविधान के कारण बुद्ध तथा सम्राट अशोक के देश का नये रूप में संविधान के निर्माता बाबासाहेब डॉ अम्बेडकर जी ने दुनिया के सामने पेश किया। बाबासाहेब ने भारतीय संविधान के माध्यम से भारत देश काे दुनिया के सामने पुर्न स्थापित किया। भारत को बुद्ध का देश के नाम से जाना जा रहा है। बुद्ध धम्म का प्रतिक - आकाशी निला रंग धम्म का प्रतिक -कमल का फूल (राष्ट्रीय फूल ) बोधि वृक्ष - पिपल के वृक्ष को राष्ट्रीय वृक्ष की मान्यता दी गई। बुद्ध धम्म के धम्म चक्र को राष्ट्रीय चिन्ह की मान्यता दी गई और राष्ट्रीय झंडे पर धम्म चक्र अंकित किया गया। सम्राट अशोक की राजधानी चार सिंह वाली मुद्रा के प्रतिक भारत देश की राजमुद्रा घोषित की गई। समता, स्वातंत्र्य, न्याय व विश्व बंधुत्व ये बुद्ध धम्म के मार्ग को भारतीय संविधान ने स्वीकृति दी। सम्राट अशोक के सत्यमेव जयते को भारतीय शासन व्यवस्था मे ब्रीद वाक्य कि स्वीकृति दी। भारत को पहचान बौद्ध सस्कृति के कारण मिली। ...

धम्मचक्र प्रवर्तन दिन (दसरा)

धम्मचक्र प्रवर्तन दिन - दसरा  हा भारतिय बौद्धांचा मुक्तीदिन आहे. या दिनाला प्राचिन ईतिहास आहे. हा सण सम्राट अशोकांनी सुरू केला. संपुर्ण भारताचा राजा बनला. एकामागुन एक राज्य शरण आली. परंतु कलिंग देशाचा राजा चैत्र अशोक राजाला शरण आला नाही. त्यामुळे दोघात युद्ध झाले.कलिंग देशाच्या युद्धात अमानुष हत्याकांड झाले, लाखो मानसे मारली गेली व रक्ताचे पाट वाहिले, मुडद्यांचे खच पडले, या विजयाने सम्राट अशोक बेभान होऊन आनंदाने नाचत होता.     त्याचवेळी भंते निग्रोध चारिकेसाठी निघाले होते. त्यावेळी अशोक भंतेना आशिर्वाद द्या. मि आता सम्राट झालो. असे म्हणतो. पण भंतेजिंनी अशोकाला पापकर्माची जाणिव करून दिली. लाखो लोकांचे मुडदे पाडणारा सम्राट कसा अशु शकेल? असा सवाल केला. अनेक जिव हत्तेचे पाप तु त्रुष्णेपोटी केले आहे. यात जनहित मुळीच नाही, हे क्रुर क्रुत्य केलेले आहेस तुला सम्राट कोण म्हणेल. भंते निग्रोध यांनी तधागतांचा मैत्रि, भावनादर्श, अहिंसा तत्वाचा सदउपदेश राजाला केला. अशोकाला तो पटला व त्याने आपली तलवार म्यान केली व मि आजपासुन शस्त्र हाती घेणार नाही अशी प्रतिद्न्या केली . मि धर्म...

ब्राह्मणांचे सत्यकथन

    एका माझ्या  ब्राह्मण मित्राने जो की एक डॉक्टर आहे ,मला एकदा स्पष्ट सांगितले होते.  आम्हांला ही माहीत आहे जगात देव वगैरे काही नाही.  पण आम्ही सतत लोकांना देवदेव करायला सांगतो  कारण त्याने आमचे पोट भरते .  खर सांगून दमडी ही कुणी देत नाही खोटं सांगून हजारो रूपये मिळतात . पुजा ,पाठ ,अभिषेक, आशिर्वाद ,वरदान ,हस्त पुण्य, मोक्ष हे सर्व निखालस खोटे आहे ,वर स्वर्गही नाही आणी नरक ही नाही..  काल्पनिक नरक  आम्हीच निर्माण केला लोकांना भिती दाखवण्यासाठी.  आम्हीच नविन पंथाची, नवनविन  पुजांची निर्मिती करतो , लोकांना ही नवीन पाहीजे असते . खर सांगू भारतात ईतके मुर्ख लोक आहेत जगात कुठेही नाही ,आम्ही जे सांगू ते पटकन मानतात  थोडीही चिकीत्सा करत नाहीत ,चौकशी करत नाही.   आम्ही ब्राह्मण कधीही वारीत जात नाही आम्हांला माहीत आहे वारीत जावून नसलेल्या देवाचे दर्शन घ्यायचे देव दर्शनाने कधीच काही होत नाही. जो पर्यंत वेडे लोक हिंदू धर्मात आहेत तो पर्यंत आमचा धंदा चालनार  व आम्ही चालवनार.  फ...

डॉ. आंबेडकरांनी ब्रिटीश ब्रॉडकास्टींग कार्पोरेशनवर १२ मे, १९५६ रोजी केलेले भाषण

*डॉ. आंबेडकरांनी ब्रिटीश ब्रॉडकास्टींग कार्पोरेशनवर १२ मे, १९५६ रोजी केलेले भाषण*                                                           *मला बुद्ध धम्म का आवडतो ?*   १. मला दिलेल्या थोड्या वेळात मला दोन प्रश्नांची उत्तरे देण्यास सांगितले आहे.   पहिला प्रश्न, "मला बुद्ध धम्म का आवडतो ?" आणि   दुसरा प्रश्न, "वर्तमान स्थितीत तो जगाला कसा उपयोगी आहे ?" २. "मला बुद्ध धम्म आवडतो, कारण त्यामध्ये इतर कुठल्याही धर्मात नाहीत अशी तीन तत्त्वे एकत्रितपणे शिकविण्यात आली आहेत. इतर सर्व धर्म हे ईश्वर आणि आत्मा आणि मृत्यूनंतरचे जीवन यामध्येच गुंतलेले आहेत. बुद्ध धम्म प्रज्ञेची (अंधश्रद्धा आणि दैववाद याऐवजी समजदारपणा किंवा ज्ञान) शिकवण देतो. तो करुणा (प्रेम) शिकवितो, तो समता शिकवितो. पृथ्वीवरील चांगल्या आणि सुखी जीवनासाठी मानवाला हेच आवश्यक असते. बुद्ध धम्माची ही तीन तत्त्वे मला प्रभावित करतात. ही तीन तत्त्वे सर्व जगाला प्रभावित कर...

विपस्सना द्वेष म्हणजे धम्मद्रोह होय

विपश्यनेच्या मुद्द्यावर आपसात भांडणे चुकीचे आहे. विपश्यना हा भ. बुद्धाचा उपदेश आहे. तो मज्जिम निकायच्या सतीपत्ठान सूत्तात आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी बुद्ध  आणि त्यांचा धम्म ग्रंथात धम्म म्हणजे काय ? या प्रकरणात हा उपदेश नमूद केला आहे. आपले काही गैरसमज असतील तर दूर करण्याचा अल्प्सा प्रयत्न करतो. विपश्यना शिबिर म्हणजे एक कार्यशाळा आहे. तेथे धम्म प्रशिक्षण असते. अंधश्रद्धा मुळीही नसते. तिन रत्नास शरण व पंचशीलाची शपथ घेवुन  ही कार्यशाळा सुरू होते.  1🍯2🍯3🍯4🍯5🍯6🍯7🍯8🍯9🍯10🍯 विपश्यना शिबिरात  १० पारमिता व पंचशील, अष्टांगमार्ग आणि मैत्रीभाव याचेही प्रशिक्षण दिले जाते. 🔸 पारमिता काय आहेत ? त्या कशा पूर्ण होतात हे अनेकांना माहीत नाही.  १० दिवसांच्या विपश्यना शिबिरात पारमिता कशा विकसित होतात हे सांगतात.  पारमिताबद्दल विपश्यना शिबिराशिवाय कुठेही मार्गदर्शन केले जात नाही. विपश्यना शिबिरात विपश्यनाशिवाय  पंचशील, अष्टांगमार्ग, मैत्रीभावना आणि पारमिता कश्या अनुसराव्या याचे सुध्दा प्रशिक्षण दिले जाते जे अन्यत्र कुठेच मिळत ना...