Posts

Showing posts from February, 2018

३८८ वी जयंती सस्नेह निमंत्रण - राजे छत्रपती शिवाजी सार्वजनिक जयंती उत्सव समिती- 2018, मनमाड

सस्नेह निमंत्रण दिनांक १९ फेब्रुवारी २०१८ रोजी बहुजनांचे राजे कुळवाडी भुषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त चित्ररथाचे मिरवणूक आयोजन. चित्ररथाची सुरुवात  सिद्धार्थ हाउसिंग सोसायटी बुद्ध विहार ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा वेळ सकाळी ११:०० वाजता, मनमाड कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची बहुजनांच्या तारखेनुसार शिवजयंती साजरी करण्याचे अयोजिले आहे. त्यानिमिताने शहरात चित्ररथ मिरवणुकीचे नियोजन करण्यात आलेले आहे. यानिमित्ताने शहरातील सर्वच स्तरातील बहुजन बांधव मोठ्या संख्येने सहभागी होत आहे. खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रथम जयंती महात्मा जोतिबा फुले व सारे बहुजन मिळून पुण्यात प्रथम साजरी केली होती. त्याचप्रमाणे मनमाड शहरामध्ये प्रथमच बहुजनांच्या वतीने ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. म्हणून आपल्याला राजाला मानवंदना देण्यासाठी मोठया संख्येने सहभागी होऊन जयंतीची व मिरवणुकीची शोभा वाढवावी ही नम्र विनंती. -प्रमुख पाहुणे- फुले, शाहू, आंबेडकर मुस्लीम विचार मंच, प्रहार अपंग संघटना, भारत मुक्ती मोर्चा, शिवसेना, ...

काय होते या मनुस्मृती मध्ये जाणून घेऊ या संविधान आणि फरकातून

१) *मनुस्मृती:-*   [1.31, 429, 499] ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार *ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य व शुद्र,* हे जन्मत: `असमान` आहेत. कारण, ब्राम्हणोस्य मुखमासीद बाहू राजन्य कृत्य:। उरु तदस्य यह वैश्य: पदभ्यां शुद्रो अजायत॥ *अर्थ* :- ब्राम्हणांचा जन्म ब्रम्हाच्या मुखातून झाला आहे, क्षत्रियांचा जन्म बाहुतून, वैश्यांचा जन्म मांडीतून आणि शुद्रांचा जन्म ब्रम्हाच्या पायातून झाला आहे. *👉🏾📓संविधान:-* [कलम 14.] परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानानुसार सर्व नागरिक `समान` आहेत. त्यांचा धर्म,वंश, जात, लिंग, किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे. राज्य, कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे संरक्षण नाकारणार नाही. *२) 👉🏾👹मनुस्मृती:-*[99, 98, 1.91] ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार चार वर्णातील लोकांना सरकारी नोकरी मिळविण्याचा समान अधिकार नाही. शुद्र व्यक्ती न्यायधिश बनू शकत नाही व ब्राम्हणांशिवायशिक्षकीपेशा कोणीही करु शकत नाही. *👉🏾📓संविधान:-* [कलम 16] परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानानुसार सर्व नाग...